शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

बालहक्कांना हवे संरक्षण!

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

बालकांवर अन्याय सुरूच असल्याचे वास्तव गृह विभागाच्या क्राईम डायरीने समोर आणले आहे.

संतोष वानखडे/ वाशिम

विविध कायदे व यंत्रणांचे बालकांच्या हक्काला संरक्षण असले; तरी संरक्षणाचे सदर कवच भेदून बालकांवर अन्याय-अत्याचाराचा मारा सुरूच असल्याचे वास्तव गृह विभागाच्या क्राईम डायरीने समोर आणले आहे. २00८ मध्ये गंभीर स्वरुपाच्या अन्याय-अत्याचाराला राज्यातील २७0९ बालकं बळी पडली होती. हा आकडा २0१२ मध्ये ३४५६ वर पोहोचला आहे. तर २0१३ मध्ये या आकड्याने साडेतीन हजाराचा टप्पा पार केला. यावरून बालकांच्या हक्कांना संरक्षण देणार्‍या यंत्रणेत किती कार्यक्षम आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. खेळण्या-बागडण्याच्या वयातच अनेक बालकं अन्याय-अत्याचाराची शिकार ठरतात. सर्वच घटकातील व स्तरातील बालकांच्या पंखात आत्मविश्‍वास, स्वातंत्र्य, निर्भयता, प्रेरणा, न्याय, मुक्त संचाराचे बळ भरण्यासाठी आणि बालहक्कांच्या संरक्षणासाठी ज्येष्ठांना उपदेशाचा डोज पाजण्यासाठी ३१ मे रोजी जागतिक स्तरावर ह्यबालक दिनह्ण साजरा केला जातो. राज्यात २00८ मध्ये १७८ बालकांचे खून, ६९0 बालिकांवर बलात्कार, ५९८ बालकांना पळवून देणे यासह २७0९ गुन्हे विविध कलमांखाली नोंदले गेले आहेत. हाच आकडा २0१२ सालात चांगलाच फुगला आहे. २0१२ मध्ये २१२ खून, ९१७ बलात्कार, ८९३ पळवून नेणे यासह एकूण ३४५६ घटनांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. २0१३ मध्ये बालकांवर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांनी ३५७८ चा आकडा गाठला.