शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी 'व्हीसी'द्वारे साधला अधिका-यांशी संवाद!

By ram.deshpande | Updated: July 25, 2017 20:29 IST

वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै रोजी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' घेवून महत्वाच्या मुद्यांवर अधिका-यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देकर्जमाफीसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणींवर केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यशासनाने सन २००९ पासून थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै रोजी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' घेवून महत्वाच्या मुद्यांवर अधिका-यांशी संवाद साधला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री, महसूल मंत्री, पणन मंत्र्यांसह इतर तीन विभागाचे मंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, सहा विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, सहकार आयुक्त, मंत्रालयातील उपसचिव, विभागीय आयुक्त, राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकाँचा एक प्रतिनिधी आदिंसोबत मुख्यमंत्र्यांनी ह्यव्हि.सी.ह्णवर संवाद साधून कर्जमाफीसंदर्भातील अडचणींबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.