शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

काेरोनामुळे ग्रामीण भागातील विकासाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:41 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गावात ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास सदर रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी करणे, गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे, निर्जंतुकीकरण फवारणी, कोरोना आजाराबाबत जनजागृती, लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळावा यासाठी पात्र व्यक्तींना प्रेरित करणे, परठिकाणाहून येणाऱ्यास विलगीकरणात पाठविणे अशा विविध उपाययोजना पथकामार्फत केल्या जात आहेत. या पथकामध्ये सरपंच, उपसरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मुख्य पदाधिकारी कोरोना उपाययोजना करण्यासाठी झटत असल्याने इतर विकासकामांना ब्रेक लागत असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधीही ग्रामपंचायतींना लवकर मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. तसेच विविध योजनांतील निधी ग्रामपंचायतींना मिळत नसल्याने गाव विकासावर परिणाम होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गावातील विकासही खुंटला असल्याचे दिसून येत आहे.