शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सोयाबीन हंगामामुळे उमेदवारांची होणार दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे ओबीसी संवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका घेणे क्रमप्राप्त झाले. निवडणूक ...

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे ओबीसी संवर्गातील रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका घेणे क्रमप्राप्त झाले. निवडणूक आयोगाने १९ जुलै रोजी रिक्त जागांवर निवडणूक घेण्याचे आदेशही काढले होते. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर १९ जुलै रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली. पुढे निवडणूक होणार की नाही, ओबीसी आरक्षणाचे काय अशा बऱ्याच चर्चा रंगत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक लांबणीवर टाकण्याचा अधिकार नाही असे म्हटले. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यात ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी शिरपूर व परिसरात सोयाबीन हंगामाला सुरुवात होणार आहे. परिसरातील मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात शेतमजूर व शेतकरी आहे. मजूर आणि शेतकरी सोयाबीन हंगामाला महत्त्व देणार असल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मतदान करून घेण्यासाठी दमछाक होणार हे मात्र निश्चित आहे. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिरपूर पंचायत समिती भाग दोनसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ३४०० पुरुष, २९८२ स्त्री मतदार अशा ६३८२ पैकी किती मतदार मतदान करतात हे ५ ऑक्टोबर रोजी दिसून येईल.