शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

गुडमॉर्निंंग पथकाची धडक मोहीम

By admin | Updated: October 24, 2016 02:25 IST

मोहीम जोरात; उघड्यावर शौचास जाणा-यांत धास्ती.

वाशिम, दि. २३- जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती या हणगदरीमुक्त झाल्या असल्या तरी, स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नाही. उद्दिष्टपूर्तीसाठी गूडमॉनिर्ंग पथकाने उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे टमरेल जप्त केल्यामुळे ग्रामस्थांनी या मोहिमेची धास् ती घेतली आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात हगणदरीमुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत सध्या तालुकानिहाय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, हे पथक उघड्यावर शौचास जाणार्‍या ग्रामस्थांची चांगलीच गोची करीत आहेत. सकाळच्या प्रहरीच जिल्ह्यातील ग्रामस्थांना या पथकाचे दर्शन घडत असून, कारवाईचा धाक व बदनामीच्या भीतीपोटी उघड्यावरील हगणदारीचे प्रस्थ कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळेच सध्या जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. गावागावात जावून शौचालय नसणार्‍या कुटुंबांच्या भेटी घेतल्या. या प्रयत्नांना जिल्ह्यात चांगले यश प्राप्त झाले. गेल्या २ ऑक्टोबर रोजी भेटी गाठी स्वच्छतेसाठी या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायती पूर्णपणे उघड्यावरील हागणदारीमुक्त झाल्या हो त्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाकडून दुसर्‍या टप्प्यात गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले. जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, वाशीम, रिसोड व मालेगाव अशा सहाही तालुक्यात तालुकास्तरीय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, कारंजा तालुक्यात गूड इव्हिनिंग पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावरील गुडमॉर्र्निंंंंग पथक गावात सकाळी सहा पूर्वीच दाखल होते. या पथकात पुरूष व महिला कर्मचार्‍यांसह संबंधित गावातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्यांचाही समावेश असतो. कोणालाच मागमूस न लागे देता हे पथक गावकुसावर उभे राहून उघड्यावर शौचास जाणार्‍यांची प्रतिक्षा कर ते आणि उघड्यावर शौचास जाणारा पुरुष वा महिलाही आढळून आल्यास त्यांच्या हा तामधील टमरेल जप्त करीत आहे. त्याशिवाय गावांगावात जनजागृती करून लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात शौचालय बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्यावतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या गृहभेटी अभियानाचाही मोठा फरक पडला असून, या अभियानांतर्गत विविध अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्‍यांनी सतत लोकांच्या भेटी घेऊन त्यांना स्वच्छ तेचे महत्त्व पटवून दिले. याचा परिणाम म्हणून महिनाभरात जिल्ह्यातील साडे चार हजारांच्या कुटूंबांनी शौचालय बांधून घेतले आहे.