शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

तालुक्यातील खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे ...

तालुक्यातील खड्ड्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन फक्त वेळ काढून नेण्याची भूमिका घेतात असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रिसोड-मेहकर रस्त्यावरील वाकद येथे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तत्काळ काम सुरू करण्याचे कबूल करून घेतले. गोहगाव ते वाकद या गावांना जोडणारा आलेला पूल २१ जुलैला वाहून गेला तर रिसोड शहराची अवस्था फार वाईट आहे. रास्ता रोकोनंतर ही प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी दिला. कामचुकार अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू दिल्या जाणार नसल्याचे संकेत तालुका अध्यक्ष अकिल देशमुख यांनी दिले.

००००

आंदोलनात यांची उपस्थिती

तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात वाकद येथील रास्ता रोको आंदोलनात जिल्हा महिला अध्यक्षा प्रमिला शेवाळे, रवींद्र मोरे पाटील, प्रा रंगनाथ धांडे, उत्तम झगडे, केशवराव सभादिंडे, विश्वनाथ पारडे, प्रदीप खंडारे, अनिल गरकळ, प्रा. रवि अंभोरे, अर्जुन डोंगरदिवे, मंदाताई धांडे, साहेबराव नवघरे, विजय सिरसाट, मनोज देशमुख, जहुर खान, गोपाल खडसे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.