शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे

By admin | Updated: July 13, 2017 19:54 IST

वाशिम: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारिप व बौद्ध महासभेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम -  मध्यप्रदेशमधील महू येथे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर ५ जुलै रोजी हल्ला करण्यात आला. हा हल्ला म्हणजेच बहुजन चळवळ संपविण्याचा कट असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मो.युसुफ पुंजानी यांनी केला आहे. या हल्ल्याचा निषेधात भारिपचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वात भारिप व बौध्द महासभेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.भारिपचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाला जिल्हा निरीक्षक एस.बी खंडारे,संध्याताई पंडीत, पी.एस.खंडारे, कळासरे,राजुभाऊ दारोकार, डॉ.रामकृष्ण कालापाड, मधुकर जुमडे, अनंत तायडे, विजय मनवर,अ?ॅड़.मारुख खान, कारंजाचे नगराध्यक्ष शेषराव ढोके,उपाध्यक्ष एम.टी.खान, जि.प.सदस्य मोहन महाराज, राजाभाऊ चव्हाण, निलेश भोजने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.