शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही काळाची गरजच

By admin | Updated: February 14, 2015 02:01 IST

‘लोकमत’ परिचर्चेतील सूर; स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याची नितांत गरज.

कारंजा (जि. वाशिम) : देशात मुलाच्या संख्येच्या प्रमाणात मुलींच्या संख्येत घट होत आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्त्री भ्रूणहत्येविरोधातील बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेबाबत परिचर्चेच्या माध्यमातून जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्णच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. स्त्रीयांची स्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरणारी ही मोहीम निश्‍चितच स्वागतार्ह असल्याचा निष्कर्ष त्यामधून निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा येथे २३ जानेवारीला ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. देशातील दर हजारी मुलांमागे मुलींच्या जननसंख्येत वाढ व्हावी, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार १९७१ मध्ये भारतात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९६४ होते, तर २0११मध्ये हेच प्रमाण ९१८वर पोहोचले. २00१ ते २0११ या दरम्यान हे प्रमाण देशातील अनेक जिल्ह्यांत खाली आलेले दिसले. ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १९८0 ते २0११ या दरम्यानच्या काळात भारतात एक कोटी २0 लाख मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. पंचायत समिती सभापती वर्षाताई नेमाणे, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्षा सविता मोरे, उपाध्यक्ष मंजुशा पिंपळशेंडे, प्रया बाणगांवकर परिचर्चेत सहभागी झाल्या होत्या. ही मोहिम राबविताना जनतेकडून योग्य सहकार्य लाभणे अपेक्षित आहे, तसेच शासनानेही ही मोहिम राबविताना थोडी ताठर भूमिका घ्यायला हवी. असे मत मान्यवर महिलांकडून लोकमतच्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आले.