शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीबाबत बँकांचा तगादा

By admin | Updated: August 26, 2014 23:57 IST

खरीप पीककर्जाच्या वसुलीला शासनाने ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत स्थगिती दिलेली असतानाही, बँक प्रशासनाने कर्ज वसुलीचा तगादा लावणे सुरू केले आहे.

वाशिम : सन २0१३-१४ या सत्रातील खरीप पीककर्जाच्या वसुलीला शासनाने ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत स्थगिती दिलेली असतानाही, बँक प्रशासनाने कर्ज वसुलीचा तगादा लावणे सुरू केले आहे. २0१३-१४ या आर्थिक वर्षातील खरीप पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश २0१४ च्या एप्रिल व मे महिन्यात जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिले होते; मात्र या निर्देशांना पायदळी तुडवित आणि शासनाच्या आदेशालाही धाब्यावर बसवत बँक प्रशासनाने शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. आता व्याजासह पीककर्जाचा भरणा करण्याच्या सूचना बँक प्रशासनाने आपल्या खास दूतांमार्फत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे सुरू केले आहे. ३0 ऑगस्टच्या आत पीककर्जाचा भरणा करा अन्यथा आणखी जादा टक्क्याने व्याज आकारले जाईल, असा संदेश शेतकर्‍यांपर्यंंत पोहोचविला जात आहे. एकतर पीककर्जाचे पुनर्गठन झाले नाही. यात भरीस भर म्हणून कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चिखली येथील विवेक देशमुख, किनखेडा येथील पंजाबराव अवचार, व्याड येथील डॉ. विश्‍वनाथ गायकवाड यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.