शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

लोकसहभागातील जलसंधारण कामासाठी पुरस्कार

By admin | Updated: March 31, 2017 20:10 IST

पाणी फांउडेशन च्या वतीने राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील १०६ गावांनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे.

कारंजा लाड: पाणी फांउडेशन च्या वतीने राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील १०६ गावांनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. स्पर्धेला ८ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या काळात जे गाव लोकसहभागातून जलसंधारणाची उत्तम कामे करतील पाणी फाउडेंशनच्या बक्षिसा व्यतीरीक्त तालुक्यातील स्पर्धेत प्रथम व्दितीय व व्दितीय येणाऱ्या प्रत्येक गावांना प्रत्येकी १० लाखांचे  बक्षिस देणार असल्याची घोपणा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली. पाणी फाउडेंशनच्या वतीने राबविण्यात येणाा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या हेतूने तालुक्यातील १०६ गावांचा चार दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या गावातील जबाबदार व निरीक्षण यांची स्पर्धेच्या नियोजना संदर्भात दोन दिवसांची कार्यशाळा श्री गुरूदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांती नगर येथे पार पडली. यामध्ये पाटणी यांनी ही घोषणा केली.