शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

२०६ घरकुल लाभार्थींना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

पहिल्या टप्प्यातील ६६ लाभार्थींना घरकुल पूर्ण करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या ...

पहिल्या टप्प्यातील ६६ लाभार्थींना घरकुल पूर्ण करून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या लाभार्थींमधून संताप व्यक्त केला जात आहे. बेघर लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. राज्य सरकारकडून १ लाख रुपये व केंद्र सरकारकडून १.५० लाख रुपये असा एकूण अडीच लाख रुपयांचा निधी दिला जातो. राज्य सरकारने आपला वाटा दिला आहे, त्यात लाभार्थी यांनी बांधकाम केले आहे. आता स्लॅब व इतर कामासाठी निधीची गरज आहे. निधी नसल्याने अनेक लाभार्थींची कामे खोळंबली आहेत. काही लोकांनी पैसे उसने, व्याजाने घेऊन बांधकाम पूर्ण केले. त्यांचे व्याज वाढले आहे, तर अनेकांजवळ पैसे नसल्याने त्यांनी अर्धवट घरावर टीन पत्रे टाकून कशी तरी राहण्याची सोय केली आहे. पावसाळा असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल मंजूर झाल्याने घर मोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. केंद्र सरकाने लवकर निधी द्यावा, अशी मागणी लाभार्थी यांनी केली आहे.

............

केंद्र सरकारचा निधी आला नाही. लोकांच्या मागणीनुसार अनेकदा त्याकरिता वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. कोरोनामुळे निधी थांबला असावा, निधी आला की, लगेच वाटप केला जाईल.

- राजेंद्र अंबोरे

अभियंता, आवास योजना न. पं., मानोरा.

पावणे दोन वर्षांपासून मला केंद्र सरकारचा दीड लाख रुपये निधी मिळाला नाही. राज्य सरकारने दिलेल्या पैशातून व व्याजाने पैसे काढून घर बांधले आहे. काही काम अद्याप बाकी आहे. व्याजाने आणलेल्या पैशांचे व्याज वाढत आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. घर पूर्ण बांधले नाही. त्यामुळे घरात पावसाचे पाणी येते.

- सोमसिंग राठोड

लाभार्थी, नाईकनगर, मानोरा.