शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

अनुदानास अपात्र ठरलेल्या शाळांचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

१२ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शाळांना २० टक्के व अगोदरच २० टक्के ...

१२ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शाळांना २० टक्के व अगोदरच २० टक्के अनुदान असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदानास पात्र ठरविण्यात आले. मात्र, यामध्येही बऱ्याच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा काही किरकोळ त्रुटी असल्यामुळे अपात्र ठरल्या होत्या. या अपात्र शाळांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने विभागीय स्तरावर सुनावण्या आयोजित केल्या होत्या. ११ जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय, अमरावती येथे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अपात्र शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनादरम्यान आपल्या विभागाचे शिक्षक आ. ॲड. किरणराव सरनाईक हे पूर्णवेळ उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन कोणत्याही शाळेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सूचित केले. विभागातील अनुदानास अपात्र शाळा अनुदानास पात्र कशा ठरतील, हा त्यांचा प्रयत्न होता. आता निश्चितच या अपात्र शाळांचा अनुदानाचा प्रश्न निकाली निघणार आहे.