शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

रब्बीचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 13:43 IST

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. वाशिम जिल्ह्याचे वार्षिक ...

ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम कृषी विभागाकडून शेतकºयांना खबरदारीचे आवाहन 

वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ आॅक्टोबरपर्यंत केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे जलसाठे तळाला गेले असून, विहिरीही आटण्याच्या मार्गावर असल्याने रब्बीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ षी अधिकाºयांनीही शेतकºयांना केले आहे. 

वाशिम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८ असताना यंदा मात्र ५ आॅक्टोबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ७० पाऊस पडला. अल्प पावसामुळे प्रकल्पात जलसंचयच झाला नसून, सद्यस्थितीत ३३ प्रकल्पांत केवळ शुन्य टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांतील उपलब्ध उपयुक्त जलसाठा मिळून केवळ २४ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे यंदा सिंचन शेती अशक्य होणार असल्याने सिंचनावरच अवलंबून असलेला रब्बी हंगामातील क्षेत्र घटधार असल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ८१ हजार हेक्टर असून, कृषी विभागाने यंदा १ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये गहू आणि हरभरा ाय पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे.  गव्हाचे नियोंजित क्षेत्र ४५ हजार हेक्टर, तर हरभरा पिकाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. त्याशिवाय रब्बी ज्वारी दीड हजार हेक्टर, करडई ४०० हेक्टर आणि मक्याचे क्षेत्र १०० हेक्टर आहे. यातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना पाण्याची मोठी गरज असते; परंतु जलप्रकल्पांबरोबरच विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही खालावल्याने शेतकरी पिकांना पाणी कसे देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. या वर्षीच्या अपुºया पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नाही.  रब्बी हंगामामध्ये जमिनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत सिंचनाची सुविधा नसताना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी नसल्याने यंदा जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात ३० टक्क्याहून अधिक घट येण्याची शक्यता आहे.