शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आंदाेलनात सहभागी हाेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

रिसोड : भूमिपुत्र शेतकरी संघटना, किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्यातर्फे दरवर्षी १९ मार्चला अन्नत्याग आंदोलन ...

रिसोड : भूमिपुत्र शेतकरी संघटना, किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्यातर्फे दरवर्षी १९ मार्चला अन्नत्याग आंदोलन केले जाते. १९८६ साली यवतमाळ जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे व मालती साहेबराव करपे यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसह शासकीय धोरणाला व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून त्याकडे पाहले जाते. त्यामुळेच १९ मार्च हा दिवस सहवेदना दिवस पाळून राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना एकदिवसीय अन्नत्याग करून सहवेदना अर्पण केली जाते. भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून १९ मार्चला एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. राज्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यादिवशी दिवसभर अन्नत्याग करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहणार आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांनी केले आहे.