शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी मुंग व उडिद शेतमालाची नोंद नाफेड संस्थेकडे करण्याचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:10 IST

वाशिम: राज्यात खरीप हंगाम २०१७-१८ या करीता मुंग व उडीद शेतमालाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच नाफेड मार्फत मुंग, उडिदाची खरेदी सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी अधिक चांगल्यापद्धतीने व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी नाफेड, खरेदी करणाऱ्या सब एजंट संस्था,कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह मुंग व उडीद शेतमालाची नोंदणी करण्याच्या सुचना या कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेकडे नोंद करण्याचे आवाहन शेतकºयांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देकेंद्राकडे खरेदीचा प्रस्तावसंबंधित संस्था, बाजार समित्यांची कार्यशाळा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात खरीप हंगाम २०१७-१८ या करीता मुंग व उडीद शेतमालाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळताच नाफेड मार्फत मुंग, उडिदाची खरेदी सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी अधिक चांगल्यापद्धतीने व्हावी, यासाठी २६ सप्टेंबर रोजी नाफेड, खरेदी करणाऱ्या सब एजंट संस्था,कृषि उत्पन्न बाजार समित्या यांनी कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह मुंग व उडीद शेतमालाची नोंदणी करण्याच्या सुचना या कार्यशाळेत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेकडे नोंद करण्याचे आवाहन शेतकºयांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. शासनाकडून नाफेड खरेदीस मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी शेतकºयांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या-ज्या खरेदी केंद्राअंतर्गत शेतकरी वर्गांची गावे समाविष्ठ आहेत त्या-त्या केंद्रावर शेतकºयांनी जमीनीचे क्षेत्र,पीक पेºयाची नोंद असलेला ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, बँक खाते क्रमांकाची सविस्तर माहिती,पत्ता व भ्रमणध्वनी आदि कागदपत्रे सादर करुन आपलेकडील मुंग व उडीद शेतमालाची नोंद संबंधीत नाफेड खरेदी करणाºया नाफेडच्या संबंधित संस्थेकडे करावी. यानंतर शेतकºयांना क्रमवारीनुसार शेतमाल घेऊन येण्यास संबंधित संस्थेमार्फत कळविण्यात येणार आहे. दररोज १००० क्विंटल शेतमालाची मोजणी करुन घेण्याची व्यवस्था सदरचे खरेदी केंद्रावर करण्यात येणार आहे, मात्र आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी चांगल्याप्रकारे सुकवुन व चाळणी करुन  एफएक्यू दर्जाचा शेतमाल आणल्यास त्याचा फायदा शेतकरी वर्गांना निश्चितच होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.