शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

जिल्ह्यातील मतदारांनी आपल्याच पक्षाला कौल दिल्याचा सर्वच जिल्हाध्यक्षांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:00 IST

वाशिम  : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून  व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून  व्यक्त होत आहे.भारतीय जनता पाटीृचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील सुमारे १२0 सरपंच पदावर भारतीय जनता पार्टी व भाजपा सर्मथित उमेदवार सरपंच पदी निवडून आल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अँड.दिलीपराव सरनाईक यांनी मोठय़ा संख्येत सरपंच व  ग्रा.पं.सदस्य निवडुन आल्याचा दावा करुन कॉगं्रेस विचाराची सरसी झाल्याचा म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सरपंच पदावर अविरोध व निवडुन आल्यामुळे मतदारांनी सत्तेवर असलेल्या राज्याच्या विरुध्द मतदान करुन रोष व्यक्त केल्याचा दावा केला आहे.शिवसेनेचे  जिल्हा प्रमुख राजेश पाटील यांनी सुध्दा मतदारांनी शिवसेनेवर भरोसा ठेवुन चांगला विजय मिळवून दिल्याचा दावा  ठोकला आहे. मात्र निवडणुक निकालावरुन मतदारांनी  संमिश्र प्रतिसाद दिल्याचे विकासावरुन दिसुन येते. भारतीय रिपब्लीकन पार्टी आहे. शिवसंग्राम संघटना संभाजी ब्रिगेडने  तसेच स्वाभीमानी  शेतकरी संघटना यांनी सुध्दा आपले खाते  उघडून प्रस्थापीत पाटर्य़ांना रोखण्यात यश मिळविले आहे.  विद्यमान जिल्हा परिषद  अध्यक्षा हर्षदा देशमुख यांचे पती दिलीप देशमुख यांनी प्रतिष्ठेच्या हिवरा गणपती व मोहजा येथील सरपंच पदावर पराभव पत्कारावा लागला.