शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कृषीपंपाच्या जोडण्या रखडल्या !

By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST

७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्यात, सिंचनाचा भिषण प्रश्न.

वाशिम : जिल्ह्यात आजमितीला तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहीती प्राप्त झाली आहे. परिणामी, शे तकर्‍यांसमोर सिंचनाचा भिषण प्रश्न उभा ठाकला असल्याचे दिसू येत आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळर्णी यांनी जलाशयांमधील पिण्यासाठी आरक्षित करून शेष पाणीसाठा सिंचनासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कृषी वीजपंपाच्या रखडलेल्या जोडण्यांनी शेतकर्‍यांच्या साडेसातीमध्ये भर घातली आहे. जिल्ह्यातील तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीजजोडण्या अद्यापही प्रलंबित आहेत. संबधित शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीकडे कोटेशन व पैसे भरले. मात्र, महावितरणच्या स्थानिक प्रशासनाला वरिष्ठांचे आदेश नसल्यामुळे वीज जोडण्या देण्या त प्रशासन असर्मथ होते असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. याचा फटका मात्र, शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. दरम्यान कृषीपंपाच्या जोडण्यांसाठी ९५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असुन महावितरणने वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोजगार हमी योजनेतील पंचायत समितीच्या वतीने भरण्यात आलेले १७६ कोटेशन महावितरणला प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ५0 शेतकर्‍यांनाच कृषीपंप जोउण्या देण्यात आल्या असल्या तरी, उर्वरित १२६ शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. महावितरणचे अतिरिक्त कार्यक ारी अभियंता एन. जी ममतानी यांनी आगामी १५ दिवसात या सर्व कामांना प्रारंभ होणार असुन एप्रिल २0१५ पर्यंत सर्व प्रलंबित कृषीपंपाच्या जोडण्याचे काम पुर्ण होणार आहे. महावितरणे यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार केला असुन कामे युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.