शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

वाशिम जिल्ह्यात कृषीपंपाच्या जोडण्या रखडल्या !

By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST

७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्यात, सिंचनाचा भिषण प्रश्न.

वाशिम : जिल्ह्यात आजमितीला तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीज जोडण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहीती प्राप्त झाली आहे. परिणामी, शे तकर्‍यांसमोर सिंचनाचा भिषण प्रश्न उभा ठाकला असल्याचे दिसू येत आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळर्णी यांनी जलाशयांमधील पिण्यासाठी आरक्षित करून शेष पाणीसाठा सिंचनासाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कृषी वीजपंपाच्या रखडलेल्या जोडण्यांनी शेतकर्‍यांच्या साडेसातीमध्ये भर घातली आहे. जिल्ह्यातील तब्बल ७९६ कृषीपंपाच्या वीजजोडण्या अद्यापही प्रलंबित आहेत. संबधित शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीकडे कोटेशन व पैसे भरले. मात्र, महावितरणच्या स्थानिक प्रशासनाला वरिष्ठांचे आदेश नसल्यामुळे वीज जोडण्या देण्या त प्रशासन असर्मथ होते असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. याचा फटका मात्र, शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. दरम्यान कृषीपंपाच्या जोडण्यांसाठी ९५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असुन महावितरणने वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रोजगार हमी योजनेतील पंचायत समितीच्या वतीने भरण्यात आलेले १७६ कोटेशन महावितरणला प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ५0 शेतकर्‍यांनाच कृषीपंप जोउण्या देण्यात आल्या असल्या तरी, उर्वरित १२६ शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. महावितरणचे अतिरिक्त कार्यक ारी अभियंता एन. जी ममतानी यांनी आगामी १५ दिवसात या सर्व कामांना प्रारंभ होणार असुन एप्रिल २0१५ पर्यंत सर्व प्रलंबित कृषीपंपाच्या जोडण्याचे काम पुर्ण होणार आहे. महावितरणे यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार केला असुन कामे युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.