शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

शेतीपुरक व्यवसायांचा प्रचार-प्रसार व्हावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:51 IST

वाशिम: पारंपरिक पिके सर्वार्थाने निसर्गावर, पर्जन्यमानावर विसंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे नापिकीचे संकट उद्भवत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना किमान उत्पादन मिळावे, यासाठी शेतीपुरक व्यवसायांचा युद्धस्तरावर प्रचार-प्रसार करून शेतकºयांना त्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिल्या. 

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व्दिवेदी‘आत्मा’ची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पारंपरिक पिके सर्वार्थाने निसर्गावर, पर्जन्यमानावर विसंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे नापिकीचे संकट उद्भवत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना किमान उत्पादन मिळावे, यासाठी शेतीपुरक व्यवसायांचा युद्धस्तरावर प्रचार-प्रसार करून शेतकºयांना त्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिल्या. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) ९ आॅक्टोबरला आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांमुळे सिंचन सुविधेत वाढ झाली आहे. अशाठिकाणी जनावरांसाठी बारमाही चारा उपलब्ध होऊ शकतो. अशा गावांची निवड करून तेथील शेतकºयांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. याकरिता शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. त्याचबरोबर सोयाबीन, तुरीच्या पिकाला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ‘आत्मा’मार्फत पिक प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी, शेतीपूरक उद्योगांचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.