शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:42 IST

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे.

ठळक मुद्दे या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.

- दादाराव गायकवाड  वाशिम: गत तीन वर्षांत राज्यातील गावे दुष्काळमूक्त करण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविल्यानंतर आता पाणी फाऊंडेशनने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे. या स्पर्धेचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावांना रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.सातत्याने पडणाºया दुष्काळाला तोंड देण्यासाठी लोकसहभागातुन जलसंधारणाचे काम करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या संकल्पनेतून वॉटर कप स्पर्धेचे आयोजन मागच्या तीन वर्षात करण्यात आले होते. या स्पर्धेच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याबाबत जनजागृती झाली होती; मात्र जल बचतीचे महत्व, वृक्षारोपण, मृदा संधारण, शेतकºयांचा आर्थिकस्तर या बाबतीत काम करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच पाणी फाऊंडेशनच्यावतीने आता ‘समृद्ध गांव स्पर्धे’चे आयोजन केले आहे. यात राज्यातील ४० तालुक्यातील हजारो गावांची निवडही करण्यात आली असून, सहभागी गावांनी समृध्द गांव स्पर्धेत उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन पानी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आहे. विविध प्रकारचे प्रशिक्षण मिळणारशेतकºयांना फळबाग लागवड, पीक पध्दती, जलसिंचन, शेती पुरक व्यवसाय, पशुपालन यासाठी सामुहिक प्रशिक्षण पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, तसेच गाव शिवारातील पाळीव पशुसाठी गवताची सोय नसल्याने जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गवत आणि शिवारात वृक्ष लागवड यासाठीही या स्पर्धेत प्रयत्न होणार आहे.   वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवरच आता राज्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने शेतकºयांचा विकास साधण्यासाठी ‘समृद्ध गाव स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेची अधिकृत घोषणा लवकरच पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आणि सिने अभिनेता आमिर खान करणार असून, त्याचवेळी स्पर्धेचा कालावधीही निश्चित होणार आहे.-रविंद्र लोखंडेकारंजा तालुका समन्वयकसमृद्ध गाव स्पर्धा (पाणी फाऊंडेशन)

 

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा