शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम!

By admin | Updated: May 23, 2017 17:52 IST

नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. 

वाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रशासनाने चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्या असून नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. वाढता भ्रष्टाचार, दहशतवाद रोकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वाशिम जिल्ह्यातही उत्स्फूर्त स्वागत झाले. जवळ असलेल्या तद्वतच बंद झालेल्या नोटा बँकांमध्ये जमा करताना आणि जमा केलेला पैसा बँकेतून ह्यविड्रॉलह्ण करताना होणारा त्रास मुकाटपणे सहन करित आज ना उद्या परिस्थिती पुर्वपदावर येण्याची आशा नागरिकांना होती. मात्र, विस्कळित झालेली आर्थिक आजही निवळलेली नाही. रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेलाच पुरेशा प्रमाणात चलन मिळत नसल्याने खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना पैसा पुरविणे स्टेट बँकेला अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चलनअभावी जिल्ह्यातील सर्वच एटीएम अघोषित स्वरूपात बंद राहत आहेत. बँकांमध्येही नागरिकांना अपेक्षित रकमेचा विड्रॉल मिळत नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार आजही बहुतांशी ठप्प आहेत. एकूणच नोटाबंदीचा निर्णय जाहीर व्हायला सात महिने उलटल्यानंतरही त्याची झळ आजही सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोसावी लागत असल्याचे दिसून येत आहे.