शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम!

By admin | Updated: May 23, 2017 17:52 IST

नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. 

वाशिम : नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्रशासनाने चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्या असून नोटाबंदीची झळ सात महिन्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे. वाढता भ्रष्टाचार, दहशतवाद रोकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वाशिम जिल्ह्यातही उत्स्फूर्त स्वागत झाले. जवळ असलेल्या तद्वतच बंद झालेल्या नोटा बँकांमध्ये जमा करताना आणि जमा केलेला पैसा बँकेतून ह्यविड्रॉलह्ण करताना होणारा त्रास मुकाटपणे सहन करित आज ना उद्या परिस्थिती पुर्वपदावर येण्याची आशा नागरिकांना होती. मात्र, विस्कळित झालेली आर्थिक आजही निवळलेली नाही. रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेलाच पुरेशा प्रमाणात चलन मिळत नसल्याने खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना पैसा पुरविणे स्टेट बँकेला अशक्य झाले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चलनअभावी जिल्ह्यातील सर्वच एटीएम अघोषित स्वरूपात बंद राहत आहेत. बँकांमध्येही नागरिकांना अपेक्षित रकमेचा विड्रॉल मिळत नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार आजही बहुतांशी ठप्प आहेत. एकूणच नोटाबंदीचा निर्णय जाहीर व्हायला सात महिने उलटल्यानंतरही त्याची झळ आजही सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सोसावी लागत असल्याचे दिसून येत आहे.