शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

२४ तासानंतर गुरे पडली गोठ्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:33 IST

गुरांनाही चरण्यासाठी बाहेर काढण्यात आले नाही.

लोकमत न्युज नेटवर्क कारपा: पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारपावासीयांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळला. त्यात शेतकरी, गुराख्यांनी आपल्या गुरांना गोठ्यातच चारा टाकला. त्यामुळे एरव्ही शिवारात स्वच्छंदी फिरणाºया गुरांना बंदिस्त राहावे लागले. अखेर २४ तासानंतर सोमवारी सकाळीच गुरे गोठ्याबाहेर पडली.कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होेते. या कर्फ्यूला कारपा येथेही प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्वच क्षेत्रात या कर्फ्यूचे पालन झाले. ग्रामस्थांनी दिवसभर घरे बंद ठेवली, शेतकºयांनी शेतातील कामे थांबवली. यात पशूपालक आणि गुराख्यांचाही समावेश होता. त्यामुळे गुरांनाही चरण्यासाठी बाहेर काढण्यात आले नाही. या गुरांना गोठ्यातच चारा खाऊन रवंथ करीत बसावे लागले. एरव्ही प्रात:काळीची गोठ्या बाहेर काढल्यानंतर रानातील विविध प्रकारचा चारा खाणाºया गुरांना दिवसभर कडबा, कुटारानेच पोट भरावे लागले. अर्थात जनता क र्फ्यूचे पालन गुरांसाठी बंधनकारक ठरले. अखेर २४ तासानंतर २३ मार्च रोजी सकाळीच पशूपालक शेतकरी आणि गुराख्यांनी ही गुरे चराईसाठी बाहेर काढली. त्यामुळे गुरांनाही जणू हायसेच वाटल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम