शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

२४ तासानंतर गुरे पडली गोठ्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:33 IST

गुरांनाही चरण्यासाठी बाहेर काढण्यात आले नाही.

लोकमत न्युज नेटवर्क कारपा: पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारपावासीयांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळला. त्यात शेतकरी, गुराख्यांनी आपल्या गुरांना गोठ्यातच चारा टाकला. त्यामुळे एरव्ही शिवारात स्वच्छंदी फिरणाºया गुरांना बंदिस्त राहावे लागले. अखेर २४ तासानंतर सोमवारी सकाळीच गुरे गोठ्याबाहेर पडली.कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होेते. या कर्फ्यूला कारपा येथेही प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्वच क्षेत्रात या कर्फ्यूचे पालन झाले. ग्रामस्थांनी दिवसभर घरे बंद ठेवली, शेतकºयांनी शेतातील कामे थांबवली. यात पशूपालक आणि गुराख्यांचाही समावेश होता. त्यामुळे गुरांनाही चरण्यासाठी बाहेर काढण्यात आले नाही. या गुरांना गोठ्यातच चारा खाऊन रवंथ करीत बसावे लागले. एरव्ही प्रात:काळीची गोठ्या बाहेर काढल्यानंतर रानातील विविध प्रकारचा चारा खाणाºया गुरांना दिवसभर कडबा, कुटारानेच पोट भरावे लागले. अर्थात जनता क र्फ्यूचे पालन गुरांसाठी बंधनकारक ठरले. अखेर २४ तासानंतर २३ मार्च रोजी सकाळीच पशूपालक शेतकरी आणि गुराख्यांनी ही गुरे चराईसाठी बाहेर काढली. त्यामुळे गुरांनाही जणू हायसेच वाटल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम