शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

पाणीटंचाईसदृश परिस्थितीवर प्रशासनाची नजर

By admin | Updated: March 18, 2015 01:54 IST

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश कामे पूर्ण; सहा गावांना विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू.

वाशिम : जिल्हय़ात गतवर्षी झालेल्या अपुर्‍या पर्जन्यमानामुळे उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने सन २0१४-१५ या उन्हाळय़ाकरिता एकूण ४३९ गावांकरिता ६0१ विविध उपाय योजनांचा ५४७. ९८ लक्षच्या टंचाई कृती आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. या मंजुरीनुसार विविध उपाय योजनांकरिता आवश्यक मंजुरी घेऊन अनेक कामांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन विंधन विहिरींची कामे पुर्णत्वास तर जिल्हय़ातील सहा गावांकरिता आठ खासगी विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासह विविध कामेही पूर्ण तर काही पुर्णत्वाकडे आहेत.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रस्तावित सर्व गावांचे व स्थळ निश्‍चितीची कामे पूर्ण झाली असून, ५१ नवीन विंधन विहिरींपैकी जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. नळ योजना दुरूस् तीची कामे प्रगतीपथावर असून, बहुतांश कामे झाली आहेत. सद्यस्थितीत एकाही गावात भीषण पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली नसल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्या त आलेला नाही. मंजूर आराखड्यातील प्रस्तावित ९३ गावातील ९५ टँकरपैकी सद्यस्थितीत एकही टँकर लावण्याची अद्याप आवश्यकता पडली नसल्याने ते लावण्यात आलेले नाहीत. खासगी विहिरीचे अधिग्रहण करणे अंतर्गत सहा गावाकरिता आठ विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, यामध्ये वाशिम व कारंजा तालुक्यातील प्रत्येक तीन गावांचा समावेश आहे. जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमध्ये नवीन विंधन विहिरी खोदकामे पूर्ण झाली, त्यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील नऊ, मालेगाव सात, रिसोड ११, मानोरा सहा, कारंजा दोन व वाशिम तालुक्यातील तीन गावांतील विहिरींचा समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण नऊ प्रादेशिक नळ योजनांचा समावेश नळ योजना विशेष दुरूस्तीस या उपाय योजनेत करण्यात आला. मंजूर आराखड्यातील प्रस्तावित १0८ गावातील १0९ विहीर खोलीकरणपैकी सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीस सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.