शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

एकबुर्जी धरण उंचीचा प्रस्ताव गुंडाळला

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे.

वाशिम: वाशिम शहराची तहान भागविणार्‍या आणि शेकडो शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारणार्‍या तालुक्यातील एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता. धरणात पाणी कुठून आणणार, असा मुद्दा उपस्थित करून तू र्तास हा मुद्दा उपस्थित न करण्याच्या सूचनाही मंत्रालयस्तरावरून मिळाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. वाशिम शहराची संपूर्ण तहान एकबुर्जी धरणाच्या पाण्यातून भागविली जाते. याबरोबरच एकबुर्जी परिसरातील शेकडो शेतकर्‍यांना या धरणातून सिंचन करणे सुलभ झाले. पावसाळ्यात धरण ह्यओव्हर फ्लोह्ण झाल्यानंतर पाणी वाहून जाते. धरणातील जलसाठय़ात वाढ करण्यासाठी भिंतीची उंची वाढविण्याची मागणी गत १५ वर्षांं पासून शासनदरबारी रेटून धरली जात आहे; मात्र आता धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी पाणी कुठून आणणार? असा प्रतिप्रश्न करून मंत्रालयीन बैठकीत हा प्रस्ताव तूर्तास गुंडाळण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे १८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार्‍या बैठकीतून हा मुद्दा गायब होणार आहे.