शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

एकबुर्जी धरण उंचीचा प्रस्ताव गुंडाळला

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे.

वाशिम: वाशिम शहराची तहान भागविणार्‍या आणि शेकडो शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारणार्‍या तालुक्यातील एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता. धरणात पाणी कुठून आणणार, असा मुद्दा उपस्थित करून तू र्तास हा मुद्दा उपस्थित न करण्याच्या सूचनाही मंत्रालयस्तरावरून मिळाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. वाशिम शहराची संपूर्ण तहान एकबुर्जी धरणाच्या पाण्यातून भागविली जाते. याबरोबरच एकबुर्जी परिसरातील शेकडो शेतकर्‍यांना या धरणातून सिंचन करणे सुलभ झाले. पावसाळ्यात धरण ह्यओव्हर फ्लोह्ण झाल्यानंतर पाणी वाहून जाते. धरणातील जलसाठय़ात वाढ करण्यासाठी भिंतीची उंची वाढविण्याची मागणी गत १५ वर्षांं पासून शासनदरबारी रेटून धरली जात आहे; मात्र आता धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी पाणी कुठून आणणार? असा प्रतिप्रश्न करून मंत्रालयीन बैठकीत हा प्रस्ताव तूर्तास गुंडाळण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे १८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार्‍या बैठकीतून हा मुद्दा गायब होणार आहे.