शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

दमदार पावसानंतर खरीप पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

जिल्ह्यात १० जून रोजी तब्बल दीड तास मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर ११ व १२ जून रोजीही पावसाने दमदार हजेरी ...

जिल्ह्यात १० जून रोजी तब्बल दीड तास मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर ११ व १२ जून रोजीही पावसाने दमदार हजेरी लावली. सुरुवातीच्या पावसानंतर पेरणीची घाई करणाऱ्या शेतकऱ्यांना १० जूनच्या पावसाचा फटका बसला. अनेकांच्या शेतातून पाणी वाहल्याने बियाणे गेले, तर काहींची जमिनीच खरडली. या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी खबरदारी घेत पेरणी टाळली. त्यानंतर ११ व १२ जून रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतजमिनीत मोठा ओलावा निर्माण झाला. पावसाने उसंत घेतल्यानंतर मात्र रविवारपासून शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला वेग दिला. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव शिवारात तर ४० टक्के पेरणीही पूर्ण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी, मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारातही ३० टक्क्यांच्यावर पेरणी पूर्ण झाली आहे.

-----------------

बियाण्यांच्या तुटवड्याने शेतकरी हतबल

जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने शेतकरी खरीप पेरणीची घाई करीत आहेत. त्यासाठी बियाणे आणि खतांची खरेदी करण्याची लगबग ते करीत आहेत. तथापि, खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तर महाबीजच्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे.

----

===Photopath===

140621\14wsm_2_14062021_35.jpg

===Caption===

दमदार पावसानंतर खरीप पेरणीला वेग