शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सोयाबीन सुड्या जळून ८० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:12 IST

मानोरा (वाशिम): तालुक्यातील वटफळ येथील दोन शेतकºयांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन लावलेल्या सुड्यांना २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री आग लागून दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी  हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे यांनी मानोरा पोलिसांत ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करून तलाठ्यांनी पंचनामा करीत तहसीलदारांकडे अहवालही पाठविला आहे. 

ठळक मुद्दे८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक तलाठ्यांनी पाहणी करून तहसीलदारांकडे पाठविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुक्यातील वटफळ येथील दोन शेतकºयांनी शेतात सोयाबीनची कापणी करुन लावलेल्या सुड्यांना २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री आग लागून दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाले. या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकरी  हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे यांनी मानोरा पोलिसांत ३ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली आहे. दरम्यान, नुकसानीची पाहणी करून तलाठ्यांनी पंचनामा करीत तहसीलदारांकडे अहवालही पाठविला आहे. मानोरा  तालुक्यातील वटफळ येथील शेतकरी हनुमंता शिवराम वाघमारे व केशव शिवराम वाघमारे या दोघा भावांनी शेत सर्व्हे नं.३२/१ मध्ये प्रत्येकी २ एकर प्रमाणे सोयाबीननची पेरणी केली होती. या सोयाबीनची कापणी दोन दिवसांपूर्वी करून त्यांनी शेतात दोन सुड्या लावून ठेवल्या होत्या. या दोन्ही सुड्यांना अज्ञात व्यक्तीने २ आॅक्टोंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान आग लावल्याने सोयाबीन जळून खाक झाले आहे. यामुळे दोन्ही शेतकºयांचे मिळून ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानी पोटी भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकºयांच्यावतीने होत आहे. जळालेल्या सुड्यांचा पंचनामाना तलाठी व्ही.एम.धोत्रे यांनी केला आहे. या प्रकरणी दोन्ही शेतकºयांनी मानोरा पोलिस स्टेशनला तक्रारही केली आहे.