शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

६३ पोलिस करतात २.५ लाख नागरिकांची सुरक्षा

By admin | Updated: June 1, 2014 00:23 IST

रिसोड शहरासह ६५ गावांच्या सुरक्षेचा गाडा हाकला जातो ६३ पोलिसांच्या भरवश्यावर.

अमोल कल्याणकर / रिसोड

कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना रिसोड पोस्टअंतर्गत अडीच लाख नागरिकांची सुरक्षा रिसोड पो.स्टे.तील केवळ ६३ पोलिसांच्या खांद्यांवर असल्याचे विसंगत चित्र आहे. रिसोड शहरासह ६५ गावांच्या सुरक्षेचा गाडा रिसोड पोलिस स्टेशन मार्फत हाकला जातो हे विशेष. २00९ मध्ये सदर पो.स्टे. अंतर्गत असलेल्या गावांची लोकसंख्या एक लाख ६७ हजार ९५0 होती. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस कर्मचार्‍यांची संख्या नगण्य आहे सन २0११ च्या जनगणनेनुसार या पोलिस स्टेशन अंतर्गत ६५ गावांची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात गेली. मात्र सन २00९ पासून पोलिस कर्मचार्‍यांच्या संख्येमध्ये वाढ झालीच नाही.ती उलट कमी झाली. सन २00९ मध्ये पोलिसांची संख्या ७४ होती.आज पोलिस कर्मचारी संख्येबाबत विसंगत चित्र पहावयास मिळत आहे. लोकसंख्या दीडपट वाढली असताना पोलिसांची संख्या कमी झाली आहे. २00९ मध्ये कार्यरत असलेल्या ७४ पोलिस पैकी १0 कर्मचार्‍यांची सन २0११ मध्ये जिल्हयात अन्यत्र बदली झाली. दोन पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस सबइन्सपेक्टरपदी पदोन्नती मिळाली. एका कर्मचार्‍याने स्वेच्छा नवृत्ती घेतली तर दोन कर्मचारी नवृत्त झाले आहे.दोन कर्मचारी जिल्हयाबाहेर व दोन कर्मचारी महामार्ग सुरक्षा पथकात गेले. पाच वर्षाच्या कालखंडामध्ये १९ पोलिस कर्मचारी बाहेर गेल्याची नोंद आहे.केवळ ८ कर्मचारी येथे नविन देण्यात आले. वाढत्या लोकसंख्येनूसार एका पोलिस कर्मचार्‍यांवर ४ हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.