शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

‘जलसंपदा’त कर्मचाऱ्यांची ३५० पदे रिक्त!

By admin | Updated: April 7, 2017 01:36 IST

सिंचन व्यवस्थापनावर विपरीत परिणाम

वाशिम : शासनाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले नाही. परिणामी, तब्बल ३५० पदे रिक्त असल्याने सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर विपरीत परिणाम जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी गुरुवार, ६ एप्रिल रोजी दिली. वाशिमच्या जलसंपदा विभागाला सिंचन व्यवस्थापन कामांची जबाबदारी सांभाळण्याकरिता ४३४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, नव्याने १० सिंचन शाखा निर्माण झाल्यानंतरही त्यापैकी केवळ १३४ पदेच भरलेली असून, उर्वरित ३५० पदे रिक्त आहेत. परिणामी, सिंचन व्यवस्थापनाची कामे पाहताना जलसंपदा विभागाची अक्षरश: दाणादाण उडत आहे. सिंचन व्यवस्थापनांतर्गत वर्ग १ मध्ये उपकार्यकारी अभियंत्याची तीन पदे रिक्त आहेत. वर्ग २ मध्ये कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, शाखा अभियंतांची नऊ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मध्ये विभागीय लेखापाल, वरिष्ठ लिपिक दोन, कनिष्ठ लिपिक दोन, टंकलेखक दोन, लघूलेखक एक, संगणक एक, वाहनचालक चार, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १२, दप्तर कारकून १२, कालवा निरीक्षक ३९, मोजणीदार १८, वर्ग ४ ची कालवा टपाली सहा, संदेशक सहा, नाईक एक आदी पदे रिक्त आहेत.