शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

जिल्ह्यात ३ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

जिल्ह्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान ...

जिल्ह्यातील फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान ३२ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ४२४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या लाटेने जिल्ह्यातील ६८७ गावांना कवेत घेतले होते. अशात कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लावले. प्रवासी वाहतूक नियंत्रित केली. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आणि बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. आरोग्य विभागाच्या १३ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ ६४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण वाशिम आणि रिसोड तालुक्यातील आहेत, तर मानोरा तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. मानोरा आणि मंगरूळपीर तालुक्यातही अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४० पेक्षा कमीच आहे. त्यामुळे या तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे.

--------

एकूण चाचण्या ३,०४, १६७

-----

बाधित होण्याचे प्रमाण -०५ टक्के

-------------

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण -९५ टक्के

-------------

एकूण रुग्ण -४१,०२९

बरे झालेले रुग्ण -३९,७८६

उपचार घेत असलेले -६४२

मृत्यू -६००

---------------

तालुकानिहाय अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

वाशिम- २९७

रिसोड- २१५

कारंजा- ४९

मं. पीर- ३९

मानोरा- ३१

मालेगाव- ११

----------

वाशिम तालुक्यात संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. प्रत्येक तालुक्यात बाधितांचे प्रमाण कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्याही आता वाढत आहे. तथापि, जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत अद्यापही कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक असून, या तालुक्यात सद्य:स्थितीत २९७ रुग्ण उपचार घेत आहेत.