शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

२९ हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

संतोष वानखडे वाशिम : जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या कालावघीत अमरावती विभागात गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई ...

संतोष वानखडे

वाशिम : जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या कालावघीत अमरावती विभागात गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई २९ हजार शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. यासाठी २३.३९ कोटींचा निधी शासनाकडून ११ ऑगस्ट रोजी मिळाला आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. गारपीट व अवेळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसतो. राज्यात जानेवारी, फेब्रुवारी २०२१ या महिन्यांत गारपीट व अवेळी पावसामुळे ४२ हजार ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये अमरावती विभागातील २९ हजार ५०७ शेतकऱ्यांच्या २२ हजार ६३८ हेक्टर शेतातील पीक नुकसानाचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूरही उमटला होता. नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून झाली. अखेर ११ ऑगस्ट रोजी नुकसानभरपाई म्हणून राज्यातील ६९ हजार बाधित शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी ८३ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मिळाला असून, यामध्ये अमरावती विभागातील २९५०७ शेतकऱ्यांना २३ कोटी ३९ लाख ४७ हजार रुपये निधी मिळणार आहे.