शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनासाठी २२ लाखांचा निधी

By admin | Updated: July 15, 2015 01:40 IST

स्वच्छ भारत अभियान; घनकचरा व्यवस्थापनाचे नऊ गावातील कामात प्रगती.

वाशिम: संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून त्याअतर्गत वाशिम जिल्हयातील हगणदरी मुक्त झालेल्या नऊगावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची अदयावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी ६८ लाख १७ हजार ५0३ रुपयांची कामे नऊ गावांमध्ये प्रस्तावित आहेत. या नऊ गावांना प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रक्कमेपैकी २२ लाख ७२ हजार ५७१ रुपयांचा ४0 टक्के निधी प्रदान करण्यात आला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हयातील रिसोड तालुक्यात येणारे केशवनगर, अचंळ, देगाव, कारंजा तालुक्यातील झोडगा, धानोरा, मानोरा तालुक्यातील जांबधरा, सापळी, आणि मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा, आसेगाव या नऊ गावांची निवड करण्यात आली आहे. या नऊ गावांमध्ये फोरपीट गांडूळ प्रकल्प शोषखड्डे, स्थिरीकरण तळे, नॅपेड टाकी, शोषनलीका ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. सद्या ही कामे प्रगती पथावर असल्याचे स्वच्छ भारत अभियानातील वरिष्ठ सुत्रांनी स्पष्ट केले. केशव नगर येथील कामास सहा मार्च २0१३ पासून प्रारंभ झाला आहे. झोडगा, धानोरा, येथील कामास २८ ऑगस्ट २0१४ मध्ये प्रारंभ करण्यात आला होता. तर अंचळ, देगाव येथे २३ मार्च २0१४ मध्ये प्रारंभ करण्यात आला. मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा आणि आसेगाव येथील कामांना अनुक्रमे ९ आणि १0 मार्च २0१५ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. या पैकी केशवनगर येथील कामासाठी ४0 टक्के निधी आतापर्यंंंत देण्यात आला असून झोडगा धानोरा येथील कामासाठी आतापर्यंंंत ८0 टक्के निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तर अंचळ देवगाव, जांबधरा, सावळी, पिं पळखुटा, आसेगाव येथील कामांसाठी ४0 टक्के निधी संबंधीत यंत्रणेला प्रदान करण्यात आला आहे. देशात स्वच्छ भारत अभियान २0१४ पासून राबविण्यात येत आहे.