शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना एक कोटींचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगूनही मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे वारंवार सांगूनही मास्क न वापरणाऱ्या २० हजार जणांना गत तीन महिन्यांत पोलीस प्रशासनाने एक कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रोख १४ लाख ३५ हजार ५०० रुपये तर ई-चालानद्वारे ८५ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने वारंवार केले. परंतु, याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आल्याने पोलीस विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १५ फेब्रुवारी ते १३ मे या कालावधीत १९ हजार ९९६ जणांनी मास्कचा वापर केला नसल्याचे आढळून आल्याने ९९ लाख ९८ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

०००००

बॉक्स

६६४० जणांचा ट्रिपल सीट प्रवास!

कोरोना काळात ट्रिपल सीट प्रवास सुसाट असल्याने याविरुद्धदेखील पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गत तीन महिन्यांत ६६४० वाहनचालक हे ट्रिपल सीट वाहन चालवित असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून १३ लाख २८ हजाराचा दंड वसूल केला. यामध्ये रोख १.३७ लाख रुपये तर ई-चालानद्वारे ११ लाख ९१ हजारांचा समावेश आहे.

००००

अशी आहे दंडात्मक कारवाईची रक्कम

विनामास्क - १९९९६

दंड : ९९.९८ लाख

ट्रिपल सीट : ६६४०

दंड : १३.२८ लाख