शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धडक सिंचन योजनेतील १९०० विहिरींची कामे अपूर्णच!

By admin | Updated: May 4, 2017 01:23 IST

प्रशासनाची दमछाक : सहस्त्र सिंचनच्या विहिरींची कामेही संथ गतीने

वाशिम : धडक सिंचन योजनेतील विहिरींची कामे जून २०१६ पूर्वीच पूर्ण करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटत आला असताना जिल्ह्याला मिळालेल्या ७ हजार ८०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी ५ हजार ९०० विहिरीच पूर्ण झाल्या असून, १ हजार ९०० विहिरींची कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी बुधवार, ३ मे रोजी दिली.वाशिम जिल्ह्यात विद्यमान स्थितीत उणेपुरे तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्प कार्यान्वित असून, त्याव्दारेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. मात्र, ते पुरेसे नसून, जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाने धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्याला ७ हजार ८०० विहिरी दिल्या होत्या; परंतु २००६ पासून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. आजही १९०० विहिरींची कामे अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे. धडक सिंचन विहीर योजनेतील मंजूर विहिरी विविध प्रशासकीय यंत्रणेकडून पूर्ण केल्या जात आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी विहीर पूर्ण झाल्याचा अहवाल मागविला जातो. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे. - सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम