शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन योजनेतील १९०० विहिरींची कामे अपूर्णच!

By admin | Updated: May 4, 2017 01:23 IST

प्रशासनाची दमछाक : सहस्त्र सिंचनच्या विहिरींची कामेही संथ गतीने

वाशिम : धडक सिंचन योजनेतील विहिरींची कामे जून २०१६ पूर्वीच पूर्ण करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटत आला असताना जिल्ह्याला मिळालेल्या ७ हजार ८०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी ५ हजार ९०० विहिरीच पूर्ण झाल्या असून, १ हजार ९०० विहिरींची कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी बुधवार, ३ मे रोजी दिली.वाशिम जिल्ह्यात विद्यमान स्थितीत उणेपुरे तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्प कार्यान्वित असून, त्याव्दारेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. मात्र, ते पुरेसे नसून, जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाने धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्याला ७ हजार ८०० विहिरी दिल्या होत्या; परंतु २००६ पासून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. आजही १९०० विहिरींची कामे अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे. धडक सिंचन विहीर योजनेतील मंजूर विहिरी विविध प्रशासकीय यंत्रणेकडून पूर्ण केल्या जात आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी विहीर पूर्ण झाल्याचा अहवाल मागविला जातो. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे. - सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम