शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

वाई येथे १४ जणांना अन्नातून विषबाधा

By admin | Updated: April 3, 2015 02:34 IST

वाई कारंजा येथील घटना.

कारंजा : बारसनिमित्त गावातील एका भाविकाकडे जेवन केल्यानंतर १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना १ एप्रिल रोजी तालुक्यातील वाई कारंजा येथे घडली. कारंजा तालुक्यातील वाई येथील एका भाविकाकडे बारसनिमित्त जेवनावळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील ७0 पेक्षा अधिक जणांनी भोजन केले; परंतु यामधील १४ भाविकांना १ एप्रिलच्या दुपारी ४ वाजतापासून उलटी, संडास, डोकेदुखी, पोटदुखीला सुरूवात झाली. या रूग्णांनी गावातील डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून घेतला; मात्न मध्यरात्नीतून प्रकृती खालावल्याने गुरूवार (ता.२) रोजी सकाळी १४ रूग्णांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यामध्ये सुशिला हरिदास मराठे, वैशाली वसंता देशपांडे, सीमा गोपाल मराठे, मंदा संतोष मराठे, शिवम देशपांडे, मंगलाताई देशपांडे, अनंता देशपांडे, गोपाल अंबादास ठाकरे, अंजुबाई गावंडे, गणेश सुरसे, भरत गावंडे, अरविंद नारायण ठाकरे, संतोष मराठे आदी रूग्णांचा समावेश होता. या सर्व रूग्णांवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून, सर्व रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली .