शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

दोन वर्षात १३४ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 15, 2015 01:42 IST

वाशिम जिल्हयातील चित्र.

वाशिम : अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी क्षेत्रावर गदा आली आहे. त्यामुळे कृषीचे अर्थचक्र बिघडले असून जिल्ह्यात १३४ शेतकर्यांनी दोन वर्षात आ त्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुके २00५ च्या निर्णयानुसार अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष बाकी आहे. जवळपास २३ प्रकल्पांची सुधारीत प्रशासकिय मान्यता रखडलेली आहे, असे असतानाच गेल्या दोन ते तीन वर्षापासून वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची वारंवारीता वाढली आहे. २0१३-२0१४ मध्ये जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. त्यातच २0१४ च्या उन्हाळ्य़ात जिल्ह्यातील काही भागात अभूतपूर्व गारपीट झाली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या हातचे रब्बीचे पीक गेले होते. या परिस्थितीतून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच २0१४-१५ मधील संपूर्ण खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट होते. अशा परिस्थितीत २0१५ च्या खरीप हंगामामध्येही गतवर्षीची पूनर्रावृत्ती होण्यी साधार भिती व्यक्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेतला असता दोन वर्षात १३४ शेतकर्यांनी बदलत्या नैसर्गिक परिस्थिती सह अन्य काहीकारणांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. त्यातच २00७ पासूनच्या मान्सूनच्या पावसाचा विचार कर ता चार वर्षे पावसाची सरासरी कमी आहे. परिणामस्वरुप शेतीमधील उत्पादकता कमी होत आहे. एखादवर्षी पीक चांगले आले तर एैन सोंगणीच्या हंगामात गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीने शे तकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एकंदरीत वाशिम जिल्ह्यातील कृषीवर आधारित अर्थचक्रच बाधीत झाले असल्याची चर्चा तज्ञांमध्ये आहे.

४३९ कुटूंबांना मदत

          जिल्ह्यात गत १४ ते १५ वर्षात एक हजार १८६ शेतकर्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. यापैकी प्रत्यक्षात आ त्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबापैकी ४३९ कुटूंबाना शासनाकडून मदत मिळाली. जवळपास ७३८ शे तकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरू शकलेल्या नाहीत तर सध्या ९ प्रकरणामध्ये चौकशी सुरू असून मृत पावलेल्या शेतकर्यांच्या या कुटूंबास मदतीची आस आहे.