शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

१,२८९ विद्यार्थ्यांची जातपडताळणी खोळंबळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:05 IST

वाशिम: जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया  विविध प्रवर्गातील १२०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.  यामुळे अर्ज संख्येत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे अर्ज निकाली काढण्यात खोळंबा निर्माण झाला असून, सद्यस्थितीत १ हजार २८९ विद्यार्थ्यांचे अर्ज गेल्या दोन महिन्यांपासून समाज कल्याण विभागाच्या जातवैधता समितीकडे प्रलंबित असल्याचे कळले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवग्रामपंचायत निवडणुकीमुळे अर्जांत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया  विविध प्रवर्गातील १२०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.  यामुळे अर्ज संख्येत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे अर्ज निकाली काढण्यात खोळंबा निर्माण झाला असून, सद्यस्थितीत १ हजार २८९ विद्यार्थ्यांचे अर्ज गेल्या दोन महिन्यांपासून समाज कल्याण विभागाच्या जातवैधता समितीकडे प्रलंबित असल्याचे कळले आहे. जिल्हा निर्मितीपासून जिल्हावासींना अकोला येथील समाजकल्याण विभागातून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत होते. त्यामुळे मागासवर्गियांना कार्यालयाचे खेटे खावे लागत होते. यावर उपाय म्हणून वाशिम जिल्ह्यात २२ नोव्हेंबर २०१६ पासून स्वतंत्र जात वैधता समिती नेमण्यात आली. मात्र, पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आणि जातवैधता प्रमाणपत्रामागील किचकट प्रणालीमुळे जिल्ह्यातही पूर्वीची स्थिती कायम आहे. त्यातच जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विविध आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया १ हजार २०० उमेदवारांनी जातपडताळणीसाठी अर्ज सादर केल्याने अर्जांची संख्या वाढून विद्यार्थ्यांची १ हजार २८९ प्रकरणे रखडून पडली आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात. यापृष्ठभूमिवर मंगळवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम - २०१२ मध्ये सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यानुसार कमी वेळेत आणि सुलभपणे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जदाराने आपल्या वडिलांकडील रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्रासह आपला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर त्यावर आक्षेप मागवून तातडीने अर्ज निकाली काढण्यात येईल, असा दावा शासनाने केला आहे. त्यामुळे शासनाच्या नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा लागली आहे.