शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

‘मागासलेपणाचा ठपका महिलांनीच पुसून काढावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 04:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : शेतकरी मेळाव्यात हजारोे शेतकरी

पालघर : मुलीच्या जन्माने आमच्या घरात दु:खाचे वातावरण निर्माण होत नाही, त्यावरुन आम्ही घरातील महिलांना त्रास देत नाही हे आमचे मानिसक पुढारलेपण असून जिल्ह्यावर लावण्यात येत असलेल्या मागासलेपणाच्या ठपक्याला त्यामुळे काही अर्थ उरत नाही. हा जिल्ह्याला लागलेला ठपका सर्व महिलांनी एकत्र आल्यास तात्काळ पुसून काढू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी झडपोली येथे शेतकरी मेळाव्यात काढले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वाडा आणि गोवर्धन इको व्हिलेज गालतरे यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या मेळाव्यात हजारो शेतकरी कुटुंबीयांसह उपस्थित होते. यात मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा कृषी अधीक्षक तरकसे, पशुधन अधिकारी अजित हिरवे, उपयुक्त कांबळी, डॉ.हेमंत सवरा, ब्राह्मकुमार राजुभाई, मनमोहन दास, सभापती खुताडे, आयोजक भगवान सांबरे उपस्थित होते.आपण कितीही चांगले उत्पादन घेतले, पावसाने कितीही चांगली साथ दिली तरी शेतकºयांच्या उत्पादनाचा भाव आपल्या हातात नसल्याने शेती परवडत नसल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्ह्यातील शेतकºयांना एकत्र आणण्याचे मोठे काम निलेश सांबरे यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले आहे. या कार्यात शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिला.शेतकºयांच्या सुशिक्षित मुलांनी आपल्या शिक्षणाचा खºया अर्थाने उपयोग करण्यासाठी आपल्या शेतातील उत्पादनाचे ब्रँडिंग, प्रोसेसिंग, पॅकेजिंग स्वत: करण्यासाठी पुढे यावे, त्यासाठी सुरु वातीपासून ते शेवटपर्यंत शासन आपल्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. जिल्ह्यात साडेचार हजार शेतकºयांनाचे गट तयार करण्यात आले असून ५८ खाजगी कंपन्या तयार करण्यात आल्या आहेत. मोखाडा, माकूणसार येथून कामाला सुरु वात करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बोरीकर यांनी सांबरे यांनी उभ्या केलेल्या शेती चळवळीचे कौतुक करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीतून चांगले पैसे हातात पडू लागल्यास शेती पासून दूर चाललेला तरु ण पुन्हा वळू शकतो. हा त्यांना मिळालेला विश्वास म्हणजेच या कार्यक्र माचे फलित ठरणार आहे असे डॉ. सवरा यांनी सांगितले. कार्यक्र माचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर,निलेश सांबरे, राजुभाई, दास आदी मान्यवर. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार