शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

मशिनमध्ये सापडून महिलेची बोटे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:40 IST

पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.

निखिल मेस्त्रीनंडोरे: पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.पती भूपेशसह भावना गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीत काम करीत आहेत. दुपारचे जेवण झाल्यानंतर भावना पाटील प्रेस मशीनवर काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करत असताना अचानक प्रेस (उच्च दबाव यंत्र) दाबली गेली त्यात त्यांच्या उजव्या हाताचा तळवा या मशीनमध्ये सापडला व त्यात त्यांच्या तिन्ही बोटं निकामी झाली.या घटनेनंतर कंपनीच्या निरीक्षक आनंद सिंग यांनी त्यांना पालघर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताच्या बोटाना बरेच फ्रॅक्चर आल्याचे सांगितले. जखमा बºया झाल्यानंतरच त्यावर शस्त्रक्रीया करता येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जखमी भावना यांना नातेवाईकांच्या हवाली करुन निरिक्षक निघुन गेला.वास्तविक तिच्या संपुर्ण जबाबदारी कंपनी प्रशासनाने स्विकारणे अपेक्षित असतांना त्यापासून पळणाºया प्रशासनाला चहाडे गावचे सरपंच अजय पाटील यांनी जाब विचारल्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे एचआर मॅनेजर तरे यांनी पिडीतेची भेट घेतली व कंपनी प्रशासन संपुर्ण खर्चाची जबाबदारी स्विकारेल असे गावकºयांना सांगितले.>अशी होते पिळवणूकप्राईम इंडस्ट्रीज ही कंपनी कर्मचाºयांना रोखीने पगार देत असल्याचे या घटनेनंतर समोर येत आहे. भावना पाटील यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता कंपनीने जोखमीच्या मशीनवर कामावर ठेवले. तिला आठ ते दहा तास काम करून ताशी २२ रु पये ५० पैसे प्रमाणे अत्याल्प रोजगार मिळत होता.त्यातून तीन मुलांचा सांभाळ करणाºया पाटील कुटुंबाचा विचार कंपनी करणार का ? भावना यांचे होणारे नुकसान कंपनी भरून देणार का असा सवाल नातेवकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सलग काम करूनही कंपनीने नियमांप्रमाणे भावना पाटील यांना कायम केले नाही. त्यांचा हक्काचा भविष्य निर्वाह भत्ता कापलेला नाही.>कंपनीने कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांना यंत्रावर कामास ठेवले हे चुकीचे आहे. भावना बरी होईपर्यंत कंपनीने त्यांचा औषधोपचारासाठी खर्च करावा तसेच त्यांना कंपनीने कायमस्वरूपी काम द्यावे.- अजय पाटील,प्रभारी सरपंच, चहाडे