शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मशिनमध्ये सापडून महिलेची बोटे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:40 IST

पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.

निखिल मेस्त्रीनंडोरे: पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.पती भूपेशसह भावना गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीत काम करीत आहेत. दुपारचे जेवण झाल्यानंतर भावना पाटील प्रेस मशीनवर काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करत असताना अचानक प्रेस (उच्च दबाव यंत्र) दाबली गेली त्यात त्यांच्या उजव्या हाताचा तळवा या मशीनमध्ये सापडला व त्यात त्यांच्या तिन्ही बोटं निकामी झाली.या घटनेनंतर कंपनीच्या निरीक्षक आनंद सिंग यांनी त्यांना पालघर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताच्या बोटाना बरेच फ्रॅक्चर आल्याचे सांगितले. जखमा बºया झाल्यानंतरच त्यावर शस्त्रक्रीया करता येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जखमी भावना यांना नातेवाईकांच्या हवाली करुन निरिक्षक निघुन गेला.वास्तविक तिच्या संपुर्ण जबाबदारी कंपनी प्रशासनाने स्विकारणे अपेक्षित असतांना त्यापासून पळणाºया प्रशासनाला चहाडे गावचे सरपंच अजय पाटील यांनी जाब विचारल्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे एचआर मॅनेजर तरे यांनी पिडीतेची भेट घेतली व कंपनी प्रशासन संपुर्ण खर्चाची जबाबदारी स्विकारेल असे गावकºयांना सांगितले.>अशी होते पिळवणूकप्राईम इंडस्ट्रीज ही कंपनी कर्मचाºयांना रोखीने पगार देत असल्याचे या घटनेनंतर समोर येत आहे. भावना पाटील यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता कंपनीने जोखमीच्या मशीनवर कामावर ठेवले. तिला आठ ते दहा तास काम करून ताशी २२ रु पये ५० पैसे प्रमाणे अत्याल्प रोजगार मिळत होता.त्यातून तीन मुलांचा सांभाळ करणाºया पाटील कुटुंबाचा विचार कंपनी करणार का ? भावना यांचे होणारे नुकसान कंपनी भरून देणार का असा सवाल नातेवकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सलग काम करूनही कंपनीने नियमांप्रमाणे भावना पाटील यांना कायम केले नाही. त्यांचा हक्काचा भविष्य निर्वाह भत्ता कापलेला नाही.>कंपनीने कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांना यंत्रावर कामास ठेवले हे चुकीचे आहे. भावना बरी होईपर्यंत कंपनीने त्यांचा औषधोपचारासाठी खर्च करावा तसेच त्यांना कंपनीने कायमस्वरूपी काम द्यावे.- अजय पाटील,प्रभारी सरपंच, चहाडे