शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

प्राचीन नागेश्वर तलाव दुर्लक्षामुळे होणार नामशेष?

By admin | Updated: March 31, 2017 05:29 IST

वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थ तलाव १३ व्या शतकापासून इतिहासाचा साक्षीदार आहे. शेष वंशीय घराण्यातील नाथाराव भंडारी

सुनिल घरत / पारोळवसई किल्ल्यातील नागेश महातीर्थ तलाव १३ व्या शतकापासून इतिहासाचा साक्षीदार आहे. शेष वंशीय घराण्यातील नाथाराव भंडारी भोगले यांनी १९३४ च्या कालखंडात या ठिकाणी किल्ला ही बांधला होता. त्यातूनच या प्रांताचा कारभार चालत असे. पुढे पोर्तुगीजांनी ही वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर १७३९ च्या वसई विजयानंतर चिमाजी आप्पांनी नागेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करुन संस्कृतीचे संवर्धन केलेया नागेश्वर तीर्थ तलावाला मोठा ऐतिहासीक संदर्भ असतानाही या तलावाची दुरावस्था झाली असून अनेक वर्षांपासून गाळ साठला असून वास्तूचे भग्न अवशेष परिसरात विखुरलेले आहेत. तलावाचे अस्तित्व जपणारे घाट नामशेष होण्याच्या मार्गावर असून पुरातत्व विभाग ही या ऐतिहासिक वास्तू कडे दुर्लक्ष करीत आहे.किल्ले वसई मोहिमेत २००७ व २०१० या साली या तलावातील प्लॅस्टिक व कचरा स्वच्छ करण्यात आला. पण पर्याटकांनी धार्मिक विधी करतांना निर्माल्य व पूजा साहित्य पुन्हा परिसरात टाकल्याने स्थिती जैसे थे झाली. या तलावात होणारी मासेमारी यामुळे ही ऐतिहासिक वास्तू कचरा कुंडी झाल्याचे किल्ले वसई चे श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.येथील लोकप्रतिनिधी यात कधी लक्ष घालणार? असा सवाल रहिवासी करीत आहेत.