शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दहा वर्षातील निधी गेला कुठे?

By admin | Updated: December 9, 2015 00:32 IST

या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग

श्याम राऊत,  टोकावडे/मुरबाड या तालुक्यात गेल्या दहा वर्षात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर कोट्यावधीचा खर्च करण्यात आला आहे.वन विभाग, जिल्हा परीषद, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,लोकनिधींचे आर्थिक योगदान, श्रमदान,अशा प्रकारे अनेक योजना राबवून ,नदी नाल्यावर माती बंधारे,सिमेंट बंधारे,नाला बंडींगच्या माध्यमातून पाणी अडवण्याची कामे करण्यात आलीत.मात्र १९७२नंतर प्रथमच पाणी टंचाई,आणि दुष्काळ दिसू लागल्याने, नवीन बंधारे बांधले जावेत असे प्रशासनाला वाटू लागले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्याचा खटाटोप शासकिय यंत्रणा करीत आहे.मात्र दहा वर्षात केलेला लाखोंचा खर्च गेला कुठे याचा शोध शासनाने घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यात २२७ महसूल गावात नदी नाल्यावर ठिकठिकाणी जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, वनी विभाग, कृषी विभाग,सामाजिक वनीकरण,पाणलोट क्षेत्र विकास,योजनाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात कोट्यावधींचा खर्च पक्के बंधारे,माती बंधारे,नाला बडींग,वनीकरण,यावर करण्यात आला.केलेली कामे कशी होतात . याची देखरेख वरिष्ठ अधिकारी , ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार अशांची असतांना केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी त्यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असते.तर अधिकारी टक्केवारीच्या भागिदारीमु्ळे ठेकेदाराना पाठीशी घालण्यात ते धन्यता मानत असल्याने केलेली कामे चांगली कशी होणार? त्यामुळे बंधाऱ्यांच्या वरून पाणी जाण्या ऐवजी खालून पाणी जाते.आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जिल्ह्यातील नागरीकांना श्रमदानातून वन बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते.त्याला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद देऊन ,नदी नाल्यावर बंधारे बांधले. १९७२ नंतर ठाणे जिल्ह्यात पाण्याची समस्या उध्भवणार असल्याने प्रशासन जागे झाले .परंतु दहा वर्षात किती कोटी खर्च पाण्यावर झाले याचा शोध कर्तव्य कठोर जिल्हाधिकारी जोशी मॅडम यांनी घ्यावा असे नागरिकांचे मत आहे. मागील कालावधीतील या कामांचा आढावा घेतल्यास ,पाणी जिरवण्याऐवजी पैसे जिरवले, असेच चित्र आहे.