शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महावितरण गैरव्यवहारप्रकरणी कारवाई कधी? विधिमंडळात तारांकित प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:33 IST

सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे.

- आरिफ पटेल।मनोर : सफाळे परिसरातील उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करुन त्या विरोधात कारवाई करण्या संदर्भात नुकताच नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित झाला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.या प्रकरणी पालघर जिल्हा कॉँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र देसाई यांनी विरोधीपक्ष नेत्यांकडे तक्रार केली होती. महावितरणचे कनिष्ठ अभियंते भैरवनाथ पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वीज वितरणाच्या कामामध्ये केलेल्या गैरप्रकाराला या मुळे वाजा फुटली असून या चौकशीच्या फेºयामध्ये अनेक जण अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सफाळे भागातील सदनिकांना नियमबाह्य वीज जोडण्या देणे, एकच घर नंबर असणाºया एकाच ग्राहकाला एका पेक्षा अधिक वीज जोडण्या देणे, ग्राहकांना कोणतीही नोटीस न देता मीटर काढून नेणे, वर्ष २०१० च्या काळात अनेक शॉट सक्रीट होऊन अनेक जण दगावण्याच्या घटना, तसेच या घटनांची चूकीची रिपोर्टींग करुन वरिष्ठांची व नागरिकांनी दिशाभूल करणे आदी आरोपांची उल्लेख त्यात आहे. त्याशिवाय उप कार्यकारी अभियंता हे गत पाच वर्षांपासून एका जागी असून त्यांची बदली कधी होणार असा मुद्दा ही या निवेदनामध्ये आहे.त्या अनुशंगाने विखेपाटील यांनी तारांकीत प्रश्न (४३८२५) उपस्थित केला. अशोक उर्फ भाई जगताप, शरद रणपिसे, संजय दत्त, रामहरी रु पणवर श्रीमती हुसनबानू खिलफे या आमदारांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या संदर्भात खुलासा मागितला होता. त्यावर उर्जा मंत्री म्हणाले की, ‘होय हे अंशत: खरे आहे. या गैरव्यवहाराची चौकशी दि.१७ मे २०१८ रोजी करण्यात आली आहे.आता प्रशासन काय कारवाई करतेया प्रकरणी मला चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या वर पुढील योग्य ती कार्यवाही मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ यांच्या स्तरावर करण्यात येईल.’ या उर्जामंत्र्याच्या उत्तरानंतर दोषींवर काय कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बोगस वीज जोडण्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान होत असल्याचे पुन्हा स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार