शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

विरारचा पादचारी नवा पूल काय कामाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 06:02 IST

रिक्षाचालकांचा विळखा : प्रवाशांसाठी ठरतोय अत्यंत धोकादायक, रेल्वेचे दुर्लक्ष

विरार : काही दिवसापूर्वीच सुरु झालेला विरार पूर्व पश्चिम पदचारी पूल रिक्षांचालकांनच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी केलेला हा पूल नागरिकांना त्रासदायकच ठरतो आहे. विरार पूर्वेला ज्या ठिकाणी पूल संपतो त्या ठिकाणी रिक्षा चालक आपल्या रिक्षा उभ्या करून गर्दी करत असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

विरार मध्ये १ नंबर फ्लॅटफॉर्म वरून पूर्वेस येण्यास, नागरिक रेल्वे रुळाचाच जास्त वापर करत होते आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. त्यानंतर आता एक महिन्यापूर्वी पालिकेने येथे नवीन पूल सुरु केला आहे. मात्र विरार पूर्वेला रिक्षा चालक येथे गर्दी करत असल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रोज प्रवाश करणाºया लोकांची सकाळी ट्रेन पकडण्याची घाई तर सायंकाळी घरी जाण्यची धावपळ असतेच त्यातच रिक्षावाले येथे गर्दी करून उभे राहतात व त्या प्रवाशांना अडचण निर्माण करतात. हा पूल तयार होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, आताच त्याची परिस्थिती अशी आहे. तर येणाºया सहा महिन्याभरात या पुलाची अवस्था अजूनच बिकट होईल, असे प्रवसी अविनाश जगताप यांनी सांगितले. ह्या रिक्षा चालकांवर महापालिकेने कारवाई करून प्रवाशांना होणाºया त्रासातून लवकरात लवकर मुक्त करावे असे देखील जगताप यांनीे सांगितले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार