शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेकडून मराठीचा अवमान?

By admin | Updated: April 1, 2017 05:11 IST

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून

वसई : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत असूनही पश्चिम रेल्वे महाराष्ट्राच्या राजभाषेचा हेतुपुरस्पर दुजाभाव करून अवमान करीत असल्याची तक्रार रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. १९६५ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ (महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४) अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. तिची लिपी देवनागरी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी भाषा ही वर्जित प्रयोजना व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी राज्यात उपयोगात आणावयाची भाषा झाली. भारताच्या संविधानाच्या अनुसूची ८ मध्ये एकूण २२ भाषांचा निर्देश असून त्यात मराठी भाषा १३ व्या क्रमांकावर आहे. मराठी हा राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधीमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ ला राजपत्रातून जाहीरही करण्यात आले. तरीही पश्चिम रेल्वेकडून राजभाषेचा अवमान केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. डहाणू ते बोरीवली दरम्यान रेल्वे स्थानकांवरील तक्रार पुस्तिकेत मराठी पर्याय उपलब्ध नसणे, डहाणू ते चर्चगेट स्थानकांवर मराठीत उद्घोषणा न करणे, गाड्यांवर मराठी पाट्या नसणे, तिकीटे व त्यावरील सूचना मराठीत नसणे, रेल्वेच्या इमारतींवर मराठीत नाव नसणे, उपहार गृहे, खानपान केंद्रात मराठीचा वापर न करणे, माहिती अधिकार, तक्रारी, टिष्ट्वटर, इमेल आणि वेब साईटमधून मराठीतील तक्रारींना उत्तरे न देणे हा मराठीचा अवमान असल्याची तक्रार रेल्वेमंत्र्याकडे त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)