शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

डहाणूची पश्चिम किनारपट्टी दररोज चार ते पाच तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:50 IST

डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

- शौकत शेखडहाणू : डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. या बाबत डहाणूतील राष्टÑवादी काँग्रेसने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी, वरोर, वानगांव, या फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे चाळीस ते पन्नांस गावांत तसेच खेडोपाडयात महावितरणाचा भोंगळ कारभारा सुरु आहे. दिवस, रात्र वीजेचा खेळ खंडोबा सुरू असल्याने परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत आहे. वरील गावांत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून महावितरणाचा वीजपूरवठा सुरळीत राहावा यासाठी कोणतीच ठोस उपायोजना न केल्यामुळे येथील ट्रान्सफार्म, जिर्ण व जुनाट झालेले वीजेची तारे, कंडक्टर, फ्यूस वारंवार बिघाड होऊन दररोज चार, पाच तास वीज पूरवठा खंडीत होणे नित्याची बाब झाली आहे.विशेष म्हणजे दर शुक्रवारी दुरूस्तीच्या नावाखाली डहाणू शहर, चिंचणी, वरोर, वानगांव, कासा भागांत आठ ते दहा तास वीजपूरवठा खंडीत केला जातो. नागरीकांनी वारंवार तक्रारी करुन सुद्धा कामकाजामध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याने राष्टÑवादीे तालुकाध्यक्ष राजेश पारेख तसेच काँग्रेसचे मोईन शेख यांनी दिला आहे.बोईसर येथील तांत्रिक बिघाडामुळे भारनियमनदिवसभर लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारा कोणत्याही क्षणी कुठे ना कुठे तुटून पडत असल्याने सातत्याने वीजपूरवठा खंडीत होत आहे. त्याच्यात भर म्हणून गेल्या महिनाभरापासून बोईसर येथे सातत्याने तांत्रिक ािघाड होत असल्याने आपत्कालिन भारनियमन घेतले जात आहे.विशेष म्हणजे रात्री, बेरात्री बोईसर उपकेंद्रात बिघाड झाला की सात आठ तास वीजपूरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे लोकांचा काम धंदा, व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून लाखोचे नुकसान होत आहे. वीजेचे दुप्पट तिप्पट वीज बील भरणाºया नागरिकांना दिवसभर उकाडयात राहवे लागते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार