शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लाटा धोक्याच्या ठरणार

By admin | Updated: May 19, 2014 05:43 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील नाल्यांची साफसफाई ६० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी छोटे नाले अजूनही तुंबलेले आहेत.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील नाल्यांची साफसफाई ६० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी छोटे नाले अजूनही तुंबलेले आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात समुद्रकिनारी उठणार्‍या मोठ्या लाटा मुंबईकरांसाठी धोक्याच्या ठरणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत ऐन पावसाळ्यात पाणी साचून मुंबई तुंबण्याच्या घटना काही नव्या नाहीत. रस्त्यासह सखल भागात पाणी साचत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सखोल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा; म्हणून महापालिका प्रशासन पम्पिंग स्टेशनसह विविध उपाययोजना राबविण्याच्या तयारीत आहे. मात्र ऐनवेळी मुसळधार पाऊस आणि भरतीच्या वेळा एकत्र आल्यास समस्यांत आणखी भर पडते आणि मुंबापुरी जाम होते. या वेळच्या पावसाळ्यादरम्यान जुन आणि जुलै महिन्यांत साडेचार मीटर उंचीहून अधिक लाटा समुद्रकिनारी उठणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दीड-दोन तास पाऊस पडला तरी मुंबई तुंबणे काही नवे नाही. शिवाय पाण्याचा निचरा होत नसल्याने ऐन भरतीवेळी पाणी समुद्रात वाहत नाही़ परिणामी मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान, यावर्षीही नाले साफ झाल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ऐन मोठ्या पावसात उठणार्‍या उंच लाटांनी मुंबईत पाणी साचून राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)