शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

१५ लाखांची तरतूद तरी पाण्याच्या टाक्या अस्वच्छ; शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:00 IST

टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणी साठवण टाक्या पावसाळयापूर्वी साफ करण्याची मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे. गेले वर्षभर पाण्याच्या टाक्या साफच करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे़ महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.टाक्या स्वच्छ करण्यासाठी १५ लाख रूपयांची तरतुद गेल्या अंदाज पत्रकात केली असूनही हा निधी वापरला गेलेला नाही असे सांगण्यात आले. वसई - विरार महापालिका क्षेत्रात सूर्या पाणीपूरवठा योजना, उसगाव धरण आणि पेल्हार धरणातून २३० दशलक्ष लीटर पाणीपूरवठा केला जातो. मुख्य जलवाहिनीतून हे पाणी शहरात आल्यानंतर साठवण टाकीत येते.Þ त्यानंतर या पाण्याचे वितरण शहरात केले जाते.सध्या शहरात ३५ साठवण टाक्या आहेत. या शिवाय १८ नवीन टाक्यांचे काम सुरू आहे. त्यातील ५ टाक्या पूर्ण होत आल्या आहेत. सध्या ३५ साठवण टाकीतून नागरिकांना पाणी पूरवले जाते. दर तीन महिन्यांनी या टाक्या स्वच्छ करणे बंधनकारक असते Þमात्र, मागील दोन वर्षांपासून या साठवण टाक्या स्वच्छ केल्या नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या स्थितीमुळे नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी मिळत असून, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.आदेशाला केराची टोपलीवसई पूर्वेकडील प्रभागात असलेली साठवण टाकी स्वच्छ करण्यात आलेली नव्हती. याबाबत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती.साठवण टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश शहर अभियंत्यांनी काढले तरी देखील टाक्या स्वच्छ करण्यात आल्या नाहीत, असे गटनेत्या स्वाती चेंदवणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना