शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना अपूर्णच; जलयुक्त शिवारांतर्गत विहिरी नूतनीकरणावर करोडोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 02:38 IST

मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे.

तलवाडा : मार्च महिन्यापासून तहाणलेल्या विक्रमगडमध्ये मे महिन्यापर्यंन खडखडाट होतो. तालुक्यातील काही गावपाड्यांमध्ये चाळीस ते पन्नास दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. नदी-नाले आटू लागले असून विहीरींनीही तळ गाठला आहे. दरम्यान, दरवर्षीच्या या रडगाण्यावर गत तेरा वर्षांपासून सुरु असलेली पाणी पुरवठा योजनांची मलमपट्टी अपुर्ण अवस्थेमध्ये असल्याने दोषी अधिकारी व ठेकेदाराचीं चौकशीची मागणी होत आहे.तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना अर्धवट अवस्थेमध्ये असून त्यातील ६ योजना १३ वर्षा पासून तर ४ योजना ६ वर्षा पासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात गैर प्रकार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनाच्या अपूर्ण अवस्थेबाबत जिल्हा परीषद प्रशासनाकडे अनेक वेळा नागरिकांनी तक्र ारी करून ही जिल्हा परीषद पाणी पुरवठा विभाग प्रत्यक्ष कुठल्याच प्रकारची चौकशी करत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. या योजनान साठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख निधी मंजूर होता पैकी १२.६० लाख वितरीत करण्यात आला. साखरेसाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख वितरीत करण्यात आला. केव (शीलशेत) गावसाठी २१.६१ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने या योजना न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या १३ वर्षांपासून रखडल्या आहेत. २००५-६ साली दादाडे (कमळ पाडा) गावासाठी २३.०४ लाख निधी मंजूर होता. पैकी ८.६२ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. जांभा- पोचाडा गावासाठी १०.५१ लाख निधी मंजूर होता. पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.टेटवालीसाठी ३४.२४ लाखटेटवाली (बागपाडा) गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता. त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता. पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.तालुक्यातील रखडलेल्या योजना पुर्ण करण्याचे आदेश आम्ही संबधिताना दिले आहेत. या योजना पुर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक विहीरी नुतनिकरणची कामे सुरु आहे.- एस.बी.कदम, प्रभारी अभियंता,पाणी पुरवठा विभाग, पं. स. विक्रमगड

टॅग्स :Vasai Virarवसई विरार