शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मोखाडा तालुक्यातील ८२ गावपाड्यांत पाणीबाणी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:53 IST

तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सा

रविंद्र साळवे मोखाडा : तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे मोखाड्यातील ८२ गावपाड्यात पाणीबाणी निर्माण झाली असून २१ टँकरने स्वामीनगर, दापटी १, दापटी २, धामणी, धामोडी, गोळीचापाडा, शास्त्रीनगर, जोगलवाडी, राजेवाडी, सायदे, हटीपाडा, चास, ठाकुरपाडा बिवलपाडा, अशा २४ गावे आणि ५८ आदिवासी गावपाड्यांची तहान भागवली जात आहे.त्याचबरोबर उन्हाची तीव्रता दिवसा गणिक वाढत असल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत आणखी वाढ होत आहे.१५७ पाडे व ५९ महसूल गावे असलेल्या मोखाडा तालुक्यात निम्यापेक्षा अधिक गाव-पाड्यांना दरवर्षीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो डिसेंबर पासून च येथील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू होते असते तर सध्या तालुक्यातील अनेक गाव-पाड्यातील विहीरी कोरड्याठाक पडल्याने घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.परंतु यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून करोडोच्या योजना राबविण्यात आल्या जलराज्य योजना, शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगारासाठी हमी योजने अंतर्गत विहिरी बांधणे, परंतु याचा जनतेला फायदा कमी आणि भ्रष्टाचारच जास्त झाला.