शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट !

By admin | Updated: May 11, 2017 01:40 IST

तालुक्यातील गाव पाड्यात पानी टंचाई ची तीव्रता वाढीस लागली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : तालुक्यातील गाव पाड्यात पानी टंचाई ची तीव्रता वाढीस लागली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे मात्र याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे अनेक कूपनलिका बिहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काही भागात विहिरींनी तळ गाठला आहे अनेक कूपनलिका दुरु स्त करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे विहिरी बांधण्याच्या कामामध्ये आवश्यक ती गती नसल्यामुळे ग्रामस्थां मध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक कूपनलिका नादुरुस्त असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना घेता येत नाहीतालुक्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची स्ुरुवात होते व मे ङ्क्त जूनच्या दरम्यान ती पराकोटीला पोहचते दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. तालुक्यातील तलवाडा - शनवार पाडा, खोरीपाडा, कवडास( खोरीपाडा) केव- पवारपाडा, वसुरी- सहारेपाडा, घानेघर- काचरपाडा व् फरलेपाडा, बास्ते-दिवेपाडा, बास्ते-गावठाण, टेटवाली-कातकरीपाडा,खुडेद-कुडाचापाडा, खुडेद-बिरारीपाडा, केव- भगतपाडा, सांबरेपाडा, आंबिवली- ठाकरेपाडा,विजयनगर, भानपुर- वांगनपाडा, भानपूर-उंबरपाडा या गाव पाड्यात आठ टैंकर ने पाणी पुरवठा चालू आहे. तर खुडेद-घोडीचापाडा, सवादे- कोबाडपाडा, नडगेपाडा, मेघवालेपाडा, साखरे- डोंगरिपाडा, पागीपाडा, आपटी बु. - पहाडपाडा, दांडेकरपाडा, सारशी- तांबडमाळ, खडकी-रिंजडपाडा, केव-रावतेपाडा, शिळशेत- गावठाण, तरेपाडा, केव-सासेआळी, शेलारआळी, सुकसाळे- सुरु मपाडा, या गावपाड्यात टँकर सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एप्रिल महिन्यात प्रस्ताव पाठवून ही ते पडून आहेत. पाणीटंचाई निर्माण होण्यास बोअरवेल नादुरुस्त होणे नव्या विहिरी बांधणे ,त्यासाठी लाभार्थाना योग्यवेळेत निधी उपलब्ध करून न देणे अशी कारणे आहेत. ही पाणीटंचाई दरवर्षी निर्माण होते. हे प्रशासनाला माहित असतांनाही तिच्या निवरणाचा कोणताही व्यापक आराखडा जिल्हा प्रशासन तयार करीत नाही. साध्या टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले जात नाहीत. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याचे दोन थेंबही गावपाड्यातील नागरिकांना मिळत नाहीत. नवे जिल्हाधिकारी याबाबत तातडीने लक्ष घालतील काय? असा जनतेचा सवाल आहे.