शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

‘जयसागर’चे पाणी १५ आॅगस्टपर्यंत पुरणार

By admin | Updated: May 30, 2017 05:06 IST

या शहराचा पेयजलाचा एकमेव स्त्रोत जयसागर धरण आहे, जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये १५ आॅगस्ट पर्यत पुरेल

हुसेन मेमन/ लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या शहराचा पेयजलाचा एकमेव स्त्रोत जयसागर धरण आहे, जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यामध्ये १५ आॅगस्ट पर्यत पुरेल इतका जलसाठा सध्या आहे. त्यामुळे पाऊस जरी उशिरा पडला तरी जव्हारकरांना नेहमी प्रमाणे आठवडाभर पाणी पुरवठा केला जाईल अशी ग्वाही जव्हार नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.मार्च महिना उलटला की जिल्ह्यात ठिक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होऊन टॅँकर व इतर स्त्रोतांनी पाणी पुरवठा केला जातो, मात्र जव्हारकरांसाठी राजे यशवंत यांनी बांधलेल्या जयसागर धरणामुळे जव्हारचा पाण्याचा प्रश्न सुटत असून वर्षा भराचे नियोजन केल्यामुळेच हे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र काही भागात जुनी पाईप लाईन असल्यामुळे तथा काही ठिकाणे उंचावर असल्यामुळे पाणी पोहचत नाही, यामुळे काही भागात पाणी असूनही पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी व्यवस्थीत पाणी पुरवठा करण्याची मागणीही होत आहे. मागील वर्षी धरणाला मोठ्याप्रमाणात गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेले होते, मात्र त्यावेळी तात्काळ नियोजन करून निविदा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गळती थांबविण्यात परिषदेला यश आले होते, गळती थांबल्यामुळे यंदा पाण्याची मुबलकता आहे. मात्र असे असले तरी जनतेने पाणी जपून वापरावे म्हणजे ते अधिक काळ पुरविता येईल.असे आवाहनही मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. यामुळेच आजूबाजूच्या गावपाड्यांनाही पिण्याचे पाणी सुलभतेने मिळते आहे.