शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

कोका-कोलाच्या सांडपाण्याने पाणी दूषित

By admin | Updated: January 10, 2017 04:47 IST

कोका-कोला कंपनीने आपले सांडपाणी व मुदत संपलेले थंडपेय गावच्या नाल्यात सोडल्याने त्यातील पाणी लालसर पडले असून बोअरवेलचे पाणीदेखील

वाडा : कोका-कोला कंपनीने आपले सांडपाणी व मुदत संपलेले थंडपेय गावच्या नाल्यात सोडल्याने त्यातील पाणी लालसर पडले असून बोअरवेलचे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आजारात वाढ झाली असून आरोग्य धोक्यात आले आहे. हेच पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत गेल्याने कडधान्याचे पीकदेखील धोक्यात आले आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.या कंपनीला दररोज लाखो लीटर्स पाणी लागते. हे पाणी कंपनीत असलेल्या शेकडो बोअरवेल व वैतरणा नदीवर सिंचनासाठी बांधलेल्या १९८ मीटर लांबीच्या बंधाऱ्यातून कंपनी नामपात्र पाणीपट्टी देऊन उचलते. तालुक्यात मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवते. या कंपनीने तयार केलेले मुदतबाह्य पेय मार्केटमधून परत आले. ते दूषित झाल्याने कंपनीने गटारातून नाल्यात व शेतात सोडले आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी लालसर होऊन दूषित झाले आहे. (प्रतिनिधी)